निबंध

मराठी व हिंदी निबंध

वाढीव प्रोत्साहन भत्ता - आदिवासी विकास विभाग

वाढीव प्रोत्साहन भत्ता ९ नोव्हेंबर २००५ रोजी आदिवासी विकास विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय

प्रोत्साहन भत्ता थोडक्यात माहिती – आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक २९ डिसेंबर १९९३ नुसार प्रोत्साहन भत्ता देय आहे. सदर शासन निर्णय Download करण्यासाठी येथे क्लिक करा.   आदिवासी विकास विभागामार्फत नक्षलग्रस्त व अति संवेदनशील भागात वाढीव प्रोस्ताहन भत्त्याचा GR ९ नोव्हेंबर २००५ रोजी काढण्यात आलेला आहे […]

वाढीव प्रोत्साहन भत्ता ९ नोव्हेंबर २००५ रोजी आदिवासी विकास विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय Read More »

मायेची सावली पुस्तकावर माझा अभिप्राय –

मायेची सावली पुस्तकावर माझा अभिप्राय – योगेश चौधरी

मायेची सावली पुस्तकावर माझा अभिप्राय – योगेश चौधरी माझा मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार छबिलदास पाटील यांनी लिहिलेलं “मायेची सावली” हे पुस्तक मला सन्मानाने भेट दिलं. हे केवळ पुस्तक नसून, मायेच्या अथांग प्रेमाची, त्यागाची आणि जिव्हाळ्याची जाणीव करून देणारा एक हृदयस्पर्शी ग्रंथ आहे. एक संवेदनशील माणूस, एक सजग पत्रकार आणि एक अनुभवी लेखक या तीनही रूपात

मायेची सावली पुस्तकावर माझा अभिप्राय – योगेश चौधरी Read More »

विनोद तराळ यांचा शिवसेनेत प्रवेश | मुक्ताईनगरमध्ये मोठा राजकीय बदल

विनोद तराळ यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश : त्यांच्या निर्णयाने राजकीय खळबळ

विनोद तराळ यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुक्ताईनगरमध्ये राजकारणाला नवी दिशा! मुंबई ११ जून २०२५ (योगेश चौधरी)– समाजसेवेचा वारसा लाभलेले, युवकांचे प्रेरणास्थान आणि जळगाव जिल्ह्यातील राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले विनोद भाऊ तराळ यांनी आज शिवसेना (शिंदे गटात) अधिकृत प्रवेश केला. या ऐतिहासिक

विनोद तराळ यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश : त्यांच्या निर्णयाने राजकीय खळबळ Read More »

२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन प्रस्तावना – प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. i have to write an essay on प्रजासत्ताक दिन म्हणून हा विषय समजून घेणे गरजेचे आहे. ऐतिहासिक महत्त्व सर्वप्रथम, २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू

२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन Read More »